• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबईत सोशल डिस्टिंक्शनचे वाजले तीन तेरा वांद्रे स्थानकात तुफान गर्दी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि १४ : -सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवत लॉकडाऊनच्या काळात वांद्रे स्थानकात आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने मजूरांची गर्दी जमली आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने नागरिक जमले असल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. वांद्रे स्थानक हे बाहेरील राज्यांमध्ये जाण्यासाठी महत्वाचे स्थानक मानले जाते. लॉकडाऊनच्या काळात अशाप्रकारे मजूरांचा मोठ्या संख्येने जमण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सूरतमध्ये रस्त्यांवर मजूर मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते
एकीकडे देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढवलेला असताना मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांनी गर्दी केली. उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. गावाला जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली होती.
शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्याचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. ‘केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,’ असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
एकीकडे देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढवलेला असताना मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांनी गर्दी केली. उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. गावाला जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली होती.
शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्याचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. ‘केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,’ असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत

Previous Post

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ञ सदस्यांची समिती स्थापन; 30 एप्रिलपर्यंत अहवाल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

वांद्रे रेल्वे स्थानकावर झालेल्‍या गर्दी प्रकरणात एबीपी माझा चे पत्रकाराला अटक

Next Post

वांद्रे रेल्वे स्थानकावर झालेल्‍या गर्दी प्रकरणात एबीपी माझा चे पत्रकाराला अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist