• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, October 1, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

सरस्वती नगर भागात घाणीचे साम्राज्य; स्थानिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाकडे पावसाळ्या पूर्वी स्वछतेची मागणी.

संपादक:-संतोष राम काळे by संपादक:-संतोष राम काळे
13/06/2023
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
सरस्वती नगर भागात घाणीचे साम्राज्य; स्थानिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाकडे पावसाळ्या पूर्वी स्वछतेची मागणी.
0
SHARES
11
VIEWS

धर्माबाद,दि.१३ :- प्रतिनिधी.स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, शहरात सरस्वती नगर (वार्ड क्र.5) भागासह काही भागात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. विशेष सरस्वती नगर भागात नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. शहरांतील वार्ड क्रमांक पाच मधील सरस्वती नगर भागात राहणाऱ्या नागरिकांना तुडुंब भरलेल्या नाल्यांच्या दुर्गंधीचां त्रासही सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या गटारी आणखी भरून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य वाढणारच आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या परीसरातील नाल्यांची दुर्गंधी व स्वच्छता तसेच साफ सफाई करणे अवश्यक बनले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नगर पालिकेतील स्वच्छता विभागाने दखल घेऊन या पासून गोर गरीब नागरीकांना होणारा त्रास त्वरित बंद करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे सौ.मीना राजू भद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष धर्माबाद यांनी नगर पालिकेला कळवली
याच घानी मुळे व नालितील दुर्गंधी पाण्यामुळे डेंग्यू चे डास चावल्याने दोन जणांना डेंग्यू झाला त्यामुळें नगर पालिकेने आतातरी जागे होणे गरजेचे आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येई पर्यंत का वाट बघत आहेत असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

सिध्देश्वर मठपती- धर्माबाद प्रतिनिधी

Previous Post

अवैद्य धंद्यांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, जिल्हा परिषद कन्या शाळेत शालेय शैक्षणिक वस्तू वाटप

Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, जिल्हा परिषद कन्या शाळेत शालेय शैक्षणिक वस्तू वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, जिल्हा परिषद कन्या शाळेत शालेय शैक्षणिक वस्तू वाटप

विषय

  • ई.पेपर (17)
  • क्राईम (1,410)
  • क्रीडा (123)
  • ठळक बातम्या (2,584)
  • तेली समाज वधु वर परिचय (5)
    • वधु (1)
    • वर (1)
  • निधन वार्ता (31)
  • मनोरंजन (155)
  • राजकीय (467)
  • राज्य (1,491)
  • राष्ट्रीय (28)
  • व्यवसाय जगत (141)
  • सामाजिक (708)

Categories

ई.पेपर (17) क्राईम (1410) क्रीडा (123) ठळक बातम्या (2584) तेली समाज वधु वर परिचय (5) निधन वार्ता (31) मनोरंजन (155) राजकीय (467) राज्य (1491) राष्ट्रीय (28) वधु (1) वर (1) व्यवसाय जगत (141) सामाजिक (708)
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us