• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीत सीव्हीजीएल अॅपद्वारे आचारसंहिता भंगाची गैरप्रकारांवर राहणार नागरिकांचा वॉच

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/03/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,१ :- लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी वर निवडणूक आयोगाकडून सीव्हीजीएल अॅप तयार

निवडणुकीतील गैरप्रकारांवर राहणार नागरिकांचा वॉच
राज्यात पहिल्यांदाच होणार अॅपचा वापर निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “सीव्हीजीएल’ हे मोबाइप अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. दरम्यान, गैरप्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार देणे सोपे होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये या अॅपचा वापर होणार आहे.
लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी. तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नये. लोकसभा निवडणुकीत 100 टक्‍के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देण्यासाठी या अॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करावा लागणार आहे. यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेट सेवा आणि जीपीएस लोकेक्‍शन ही सुविधा असणे आवश्‍यक आहे. फोटो अपलोड झाल्यावर त्या स्थानाचे लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजाणार आहे. फोटो अपलोड केल्यावर वापरकर्त्याला एक युनिक आयडी मिळणार आहे. त्याद्वारे ते मोबाइलवर तक्रारीचा पाठपुरावा करू शकणार आहे. दरम्यान, तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती अथवा ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. या मोबाइल अॅपमध्ये आधीपासून अपलोड केलेले फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. त्यामुळे अॅपचा गैरवापर होणार नाही.
100 मिनिटांत तक्रारींचे निवारण
मतदारसंघामध्ये तीन भरारी पथके असणार आहेत. या अॅपद्वारे आलेली माहिती या भरारी पथकाला पाच मिनिटांत मिळणार आहे. जर तक्रार योग्य असेल तर 100 मिनिटांत त्या समस्येचे निवारण होणार आहे.
मतदान समाप्त होईपर्यंत करता येणार अॅपचा वापर
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच. या अॅपचा वापर नागरिकांना करता येणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते मतदान समाप्त होईपर्यंत हे अॅप नागरिकांना वापरता येणार आहे.आसे आज दि,१ रोजी , विभागीय आयुक्त मा. डॉ. दीपक म्हैसेकर .पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे

Previous Post

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Next Post

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अन्न धान्य देण्यासाठी शासन कटिबध्द -पालकमंत्री गिरीश बापट

Next Post

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अन्न धान्य देण्यासाठी शासन कटिबध्द -पालकमंत्री गिरीश बापट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In