• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Sunday, March 26, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार झाला – सरकारची कबुली, चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी मंत्र्यांना धारेवर धरले

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/06/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार झाला – सरकारची कबुली, चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी मंत्र्यांना धारेवर धरले
0
SHARES
19
VIEWS

. मुंबई दि,२४ :- दिनांक 24 जून : सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला असल्याची कबुली आज सरकारच्या वतीने विधान परिषदेत देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी चौकशीची मागणी लावून धरत जलसंधारण मंत्र्यांना धारेवर धरले. मंत्र्यांच्या उत्तराने गोंधळ झाल्याने सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला.

राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. त्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत या योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबतचा मुळ प्रश्न होता. त्यात या कामात गैरव्यवहार झाल्याचे विभागाने मान्य केले. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असल्याची कबुली संबंधित मंत्र्यांनी दिली. तसेच अशा प्रकारच्या 1300 कामांच्या विभागीय चौकश्या सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणाची ए.सी.बी. चौकशी करायची किंवा नाही, याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
राज्यात जलयुक्तच्या हजारो कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे सरकार या संपुर्ण जलयुक्त अभियानाचे थर्ड पार्टी ऑडीट करणार काय ? सरकार भ्रष्टाचाराला, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उघड चौकशीची मागणी त्यांनी केली. यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराला मुंडे यांच्यासह हेमंत टकले, सतिश चव्हाण, भाई जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने मंत्र्यांना आपले विधान मागे घ्यावे लागले. तसेच सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यातील तीव्र कुपोषणाचे प्रमाण घटले केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि युनिसेफच्या सर्वेक्षणातील माहितीव्यापक प्रयत्नातून महाराष्ट्र लवकरच कुपोषणमुक्त करू – मंत्री पंकजा मुंडे

Next Post

लिंबोटा येथील कै.हरिभाऊ कराड चारा छावणी मधील जनावरे शेतातील कामासाठी मान्सून पूर्व पाऊसामुळे परतीच्या मार्गावर

Next Post
लिंबोटा येथील कै.हरिभाऊ कराड चारा छावणी मधील जनावरे शेतातील कामासाठी मान्सून पूर्व पाऊसामुळे परतीच्या मार्गावर

लिंबोटा येथील कै.हरिभाऊ कराड चारा छावणी मधील जनावरे शेतातील कामासाठी मान्सून पूर्व पाऊसामुळे परतीच्या मार्गावर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: