• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

अतिवृष्टीमुळे इंदापूर मधील रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसले; जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान

माणगांव प्रांत आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून ४६ कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर....

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/08/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
अतिवृष्टीमुळे इंदापूर मधील रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसले; जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान
0
SHARES
37
VIEWS

बोरघर / माणगांव दि,०७ :-  माणगांव तालुक्यातील इंदापूर तळाशेत येथील समर्थनगर येथील ४१ कुटुंबे आणि साईनगर येथील ५ कुटुंबे यांच्या घरात पावसाचे पाणी घुसले.आहे व इंदापूर नदीचे पाणी इंदापूर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आणि संपूर्ण इंदापूर येथील मुंबई-गोवा रस्त्यावर आले होते. याबाबतची माहिती माणगांवच्या उपविभागीय तथा दंडाधिकारी प्रशाली जाधव / दिघावकर मॅडम आणि माणगांव तहसीलदार प्रियंका अहिरे मॅडम यांना समजताच त्यांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल होवून

त्यांनी ताबडतोब समर्थनगर व साईनगर येथील ४६ कुटुंबांना घरातून बाहेर काढून त्यांना तात्काळ तळाशेत येथील रा.जि. प. शाळेत सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले असून या कुटुंबामध्ये १७६ लोक आहेत. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
सदर पिडीत राहिवाश्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तू भिजले आहेत. त्यामुळे या राहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई लवकरच मिळण्यासाठी इंदापूर तलाठी हे या रहिवाश्यांच्या घरातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. व राहिवाश्यांच्या मदतीसाठी दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल नवगणे, तळाशेत सरपंच दिनेश महाजन व ग्रामस्थ तत्परतेने धावून आले आणि पिडीतांना मदत केली.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू

Next Post

श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथे पुरामुळे गंभीर परिस्थिती ! – जनजीवन विस्कळीत- गाव जलमय 

Next Post
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथे पुरामुळे गंभीर परिस्थिती ! – जनजीवन विस्कळीत- गाव जलमय 

श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथे पुरामुळे गंभीर परिस्थिती ! - जनजीवन विस्कळीत- गाव जलमय 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: