• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भीमा नदीवरील बंधाऱ्याचा भाग टणु तालुका इंदापूर येथे पाण्याने खचला  टणु  टाकळी कडे ये जा करणारी वाहतूक खोळंबली

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/11/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दि, ०३ :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार टणु तालुका इंदापूर येथील भीमा नदीचा बंधाऱ्याचा भाग भीमा नदीला आलेल्या पाण्याने खचलेला आहे यासाठी राज्य शासनाने तातडीने निधी देऊन कामे मार्गी लावावी अशी मागणी नागरीकातून होत आहे हा मार्ग दळणवळणासाठी दुरुस्त करावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत टाकळी ते टणु  या गावांना जोडणारा बंधारा असून अनेक गावांचा संपर्क या बंधाऱ्यात असल्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करून मार्ग मोकळा करावा शेतकऱ्याच्या जीवनाचा प्रश्न याच बंधाऱ्यावर अवलंबून आहे फुटलेला बंधारा दुरुस्त करून पाणी अडवणे व बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती झाली तर इथून पुढे येणाऱ्या पाण्याने व पावसाने बंधाऱ्याचा भाग खचणार नाही अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे बंधाऱ्याचे पाणी आडवणे म्हणजे शेतकऱ्याचा जीवनाचा प्रश्न आहे जमिनीची तहान भागवली तरच शेतामध्ये पिकाचे उत्पन्न  होऊन शेतकऱ्याच्या पोटाचा प्रश्न मिटला जातो असेही नागरिक बोलत होते नरसिंह पूर परिसरातील पिंपरी टणु गिरवी टाकळी आलेगाव गणेशवाडी गिरवी या भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी या जा करण्याचा मार्ग बंद झालेला आहे अकलूज ही बाजारपेठ असल्यामुळे माढा तालुक्यातून अनेक बाजार करी स्वतःच्या पोटाचा उदरनिर्वाहासाठी बाजार आणण्यासाठी जात असतात हे दळण वळन  बंद झाल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी जनतेची मागणी आहे हजारो लोकांचे जीवन या बंधाऱ्यावर अवलंबून असल्यामुळे तातडीने बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी अडवण्यास मदत होईल

Previous Post

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली आपदग्रस्तांची भेट

Next Post

फक्त पंचनामे नकोत, तातडीने नुकसान भरपाई मिळावी

Next Post

फक्त पंचनामे नकोत, तातडीने नुकसान भरपाई मिळावी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist