नवी दिल्ली दि ०२ : देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असून नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल 420 झाली आहे. तर एकट्या मुंबईमधील मुंबई १९८ पुणे ६३ सांगली अहमदनगर १७ २५ नागपुर १२ बुलडाणा ६ ठाणे १० येवतमाळ ४ सातारा २ कोल्हापुर २ रत्नगिरी १ नाशिक १ जलगांव १ गोंदिया १ औरंगाबाद १ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे तर मृत्यूची संख्या १९ झाली आहे तर.तामिळनाडुत तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या ३०९ मृत्यूची संख्या १ झाली आहे. केरळमध्ये २८६ झाली आहे. राजस्थानमध्ये संख्या १३३ झाली आहे. आतापर्यंत देशभरातून १८९ कोरोना बाधित बरे झाले असून उपचारानंतर घरी गेले आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे ७२ जणांचा मृत्यु झाला आहे.