राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ;३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा* – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे दि.१३ : राज्यातील अपु-या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा...
Read more






























































