• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कृषि विभागामार्फत 9 ऑगस्ट रोजीõ रानभाजी महोत्सवाचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/08/2020
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.०५ : – मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामुळे प्रतिकारशक्ती वाढुन आरोग्य निरोगी राहते. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. रानातील म्हणजेच जंगलातील, रानावनातील व शेतशिवरातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यामध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या इत्यादी रानभाज्या या पावसाळयाच्या सुरवातीला मोठया प्रमाणात आढळून येतात. सदर रानभाज्या व फळभाज्यामध्ये औषधी गुणधर्म तसेच शरिराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. याबाबत सर्व स्तरातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. करटोली, सुरण, गुळवेल, आंबुशी, पाथरी, भुईआवळी, अळू, बांबू, आंबाडा, तांदुळजा, सराटा, आघाडा, कपाळफोडी, करवंद व इतर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही त्यामुळे पुर्णपणे सेंद्रिय असतात.
रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रत्येक जिल्हयाच्या व तालुक्याचे ठिकाणी 9 ऑगस्ट 2020 रोजीõ “ रानभाजी महोत्सव ” साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्हयातील उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पध्दती, भाजीची पाककृती याची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. महोत्सवातील उत्कृष्ठ नमुन्यांची स्पर्धात्मक निवड करुन त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात येणार असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Previous Post

पुणे शहरात वाहतुक शाखेने बेवारस वाहन जप्त केल्या मालकांना त्यांची वाहने घेवून जाण्यास आवाहन

Next Post

कोविड-19 रोखण्यासोबतच वनसंवर्धन आणि सोबतच सामाजिक उपक्रम वनविभागाचा पुढाकार, आदिवासी बांधव, रोपवाटिका मजूर, रोजंदारी कामगार यांना शिधा वाटप

Next Post

कोविड-19 रोखण्यासोबतच वनसंवर्धन आणि सोबतच सामाजिक उपक्रम वनविभागाचा पुढाकार, आदिवासी बांधव, रोपवाटिका मजूर, रोजंदारी कामगार यांना शिधा वाटप

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist