• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोबाइल चोरास केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०१ : -पुणे शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC येथे पोलिसांनी कारवाई करत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकिस आणला तब्बल सुमारे २० मोबाईल संच जप्त करत चार आरोपींना अटक केली आहे.याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यानुसार,रांजणगाव पोलिसांनी तपास पथक तयार करुन वेगवेगळे गुन्हयाच्या अनुशंगाने तपास करत होते.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार ,योगेश प्रकाश देवकर(वय.२३ वर्षे),सुरज श्रीधर नरवडे(वय.२४ वर्षे),सुग्रीव दत्ताञय कोटमाळे(वय.२६ वर्षे) तिघेही रा.फलकेमळा,कारेगाव, शहबाज इक्बाल सय्यद(वय.२५,रा.कोटला रोड,मस्तान शहा चौक,अहमदनगर) या आरोपींना ताब्यात घेउन कसोशीने चौकशी केली असता आरोपींकडुन चोरीचे २० अॅड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी असा पोलिसांनी एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील आरोपींकडुन रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकिस आणले असुन आरोपींकडुन आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता रांजणगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हा तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,सहा.फौजदार दिलीप शिंदे,पोलिस हवालदार संजीव गायकवाड,तुषार पंदारे,विनायक मोहिते,किशोर तेलंग,अजित भुजबळ,उद्धव भालेराव,अमोल नलगे,रघुनाथ हाळनोर यांनी केला आहे.

Previous Post

आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये भारतीय परंपरा आणि विचारानुसार विश्वाचे कल्याण आहे – विवेक देशपांडे_भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित आत्मनिर्भर भारत संवाद अभियान संपन्न_

Next Post

जम्बो’मधील ३१ दिवसांच्या लढाईनंतर ‘तिची’ करोनावर मात! जम्बो रुग्णालयात पाचशेहून अधिक रुग्ण झाले करोनामुक्त !

Next Post

जम्बो'मधील ३१ दिवसांच्या लढाईनंतर 'तिची' करोनावर मात! जम्बो रुग्णालयात पाचशेहून अधिक रुग्ण झाले करोनामुक्त !

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist