• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नव्या कायद्यानुसार. पिंपरी-चिंचवड हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
02/07/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Gridart 20240702 070232215
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी-चिंचवड,दि.०२ :- १ जुलै पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०१३ हे तीन फौजदारी कायदे लागू झाले असून, या बदलानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी सोमवारी (१ जुलै) सकाळी दहा वाजता पहिला गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गंगाराम प्रल्हाद चव्हाण (वय २९, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

गंगाराम चव्हाण हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन मुंबईहून भूमकर चौकात आले होते.व सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भूमकर चौकात गाडीतील सामान उतरवून ते रस्त्याच्या बाजूला थांबले असताना एक टेम्पो भरधाव वेगात आला. त्या टेम्पोचे चाक घासून गेल्याने चव्हाण यांच्या सहा वर्षीय मुलीच्या पायाला दुखापत झाली.

दरम्यान, हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चव्हाण यांना थेरगाव रुग्णालयात पाठवले. त्यानंतर याप्रकरणी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (बी) तसेच मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

भारतीय दंड संहिता १८६०, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता १८९८ आणि भारतीय साक्ष अधिनियम १८७२ या तीन कायद्यांमध्ये बदल करून नव्याने तीन कायदे बनवण्यात आले आहेत. पोलिसांना १ जुलै पासून नवीन कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करावी लागणार आहे.

भारतीय न्याय संहिता कलम २८१

भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २७९ नुसार सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे अपराध होते. यात सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद होती. हा गुन्हा दखलपात्र व जामीनपात्र होता. भारतीय न्याय संहितेत याचा केवळ कलम क्रमांक बदलण्यात आला आहे. शिक्षेची तरतूद पूर्वीसारखीच आहे. भारतीय न्याय संहितेत या अपराधासाठी कलम २८१ आहे.

भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब)

भारतीय न्याय संहितेचे कलम १२५ (ब) इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करण्याबाबत आहे. याअंतर्गत तीन वर्षे कारावास किंवा दहा हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र आहे.

Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ

Next Post

विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आमदार प्रसाद लाड यांचे आंदोलन

Next Post
N6202727181719907503504deb5d49d41e6c26311da34ec5890a581a3201572d6d27f5e0ba62c6d8e4172cc

विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आमदार प्रसाद लाड यांचे आंदोलन

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist