• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नगर-दौंड महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि २६ :- नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगांव गावच्या शिवारात मंगळवार दि.(२६ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार व दिनेशचंद्र अग्रवाल कंपनीचा हायवा यांची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच मृत्यूमुखी पडले.

सिकंदरभाई पठाण वय (४५)रा.म्हातारपिंप्री,श्रीगोंदा असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नगर-दौंड मार्गावरून नगरहून दौंडच्या दिशेने जोरात दिनेशचंद्र अग्रवाल कंपनीचा हायवा निघाला होता.गाडी मढेवडगांव गावच्या शिवारात आली असता नगरच्या दिशेने एक हायवा जात होता.मढेवडगांव गावच्या शिवारात ही दोन्ही वाहने समोरासमोर त्यांची धडक झाली.धडक दिल्यानंतर हायवा चालक पळून गेला.अपघात इतका भीषण होता की त्या वेळी मोठा आवाज झाला. हायवाच्या धडकेने दुचाकीस्वार लांब उडून काही अंतर मागे पडला व जागीच मृत्यूमुखी पडला. अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ रोखली गेली होती. हेड कॉन्स्टेबल मनोहर किसन गावडे, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला.पुढील तपास श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराम ढिकले करीत आहेत.

अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना नाही

नगर-दौंड रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. नगर पासून दौंड रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यात संबंधित ठेकेदाराने पूर्ण झालेल्या रस्त्यावर अपघात रोखण्यासंदर्भात कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. पूर्वी रस्ता खराब होता म्हणून या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले. रस्ता चांगला झाल्यानंतर तरी अपघात कमी होतील, अशी अपेक्षा असताना पुन्हा अपघात घडल्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

एटेनएक्स स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित पुणे ते महाबळेश्वर रिले ला सुरुवात…!!

Next Post

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते क्लँप मारुन उद्घाटन 

Next Post

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते क्लँप मारुन उद्घाटन 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist