• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 13, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ सहाय्यक RTO विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा;

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार - धनंजय मुंडे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/07/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

मुंबई दि,२०  :-  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सातत्याने सभागृहात व सभागृहाबाहेर पाठपुरावा केला होता, त्यामुळे आता त्यांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या एक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. विरोधी पक्षनेते मुंडे सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडले तेव्हाही मुंडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती तसेच विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून हा प्रश्न सभागृहात मांडला होता. लोकमत समूहाच्या रायझिंग महाराष्ट्र या कार्यक्रमातही दिवाकर रावते चर्चेला बसले असता या ८३२ विद्यार्थ्यांना भवितव्याबाबत मुंडे यांनी मंत्री दिवाकर रावते यांना धारेवर धरले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन या प्रकरणात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असा आग्रह धरला होता.आज दिड वर्षींनी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने धनंजय मुंडे यांनी हा विरोधी पक्षाचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.उच्च न्यायालयाने या नियुक्त्यांना स्थगिती दिली होती . मात्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त्या योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार असे आश्वासनही दिले आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला याचे समाधान वाटत आहे असे ते म्हणाले.
दरम्यान हा प्रश्न सातत्याने लावून धरल्याबद्दल या 832 उमेदवारांनी धनंजय मुंडे यांचे सोशल मिडियाद्वारे आभार व्यक्त केले आहेत.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

अपुर्ण घरकुले जलद गतीने पुर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; ४ कोटी १६ लाख रुपयांची केली तरतुद ना. पंकजाताई मुंडे यांचा महत्वपुर्ण निर्णय

Next Post

उप अधीक्षक, भुमि अभिलेख भूमापकास चार हजार रूपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

उप अधीक्षक, भुमि अभिलेख भूमापकास चार हजार रूपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In