• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home व्यवसाय जगत

बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्याने साडेतीन वर्षात बँकांनी खातेधराकांकडून वसूल केले १० हजार कोटी रुपये!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/12/2018
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्याने साडेतीन वर्षात बँकांनी खातेधराकांकडून वसूल केले १० हजार कोटी रुपये!
0
SHARES
11
VIEWS

दिल्ली :-संपूर्ण महाराष्ट्रातुन बँक खातेधराकांकडून खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्याने सरकारी बँकांनी खातेधराकांकडून साडेतीन वर्षात तब्बल १० हजार कोटी वसूल केले आहेत. एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यानंतर लावल्या जाणाऱ्या दंडाचाही समावेश आहे. संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली. सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र, खासगी बँकांनी वसूल केलेल्या दंडाबाबातची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सरकारी बँकांचे एटीएम बंद करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयकडून २०१२ पर्यंत खात्यात महिन्याच्या मिनिमम बॅलेन्स नसल्यास दंड वसूल करण्यात येत होता. मात्र, मार्च २०१६ पासून महिन्याचा मिनिमम बॅलेन्सवर दंड आकारणे बंद करण्यात आले होते. आता तीन महिन्यात खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्यास दंड आकारण्यात येतो. बँक बोर्डाच्या नियमानुसार हा दंड वसूल केला जातो. १ एप्रिलपासून २०१७ पासून एसबीआयकडून दंड वसूल करण्यात येतो. तसेच ऑक्टोबर २०१७ पासून मिनिमम बॅलेन्सची रक्कम कमी करण्यात आली आहे. मात्र, बेसिक बचक खाते आणि जनधन खात्यासाठी मिनिमम बॅलेन्सची अट नाही.
सरकारी बँकांनी साडेतीन वर्षात खात्यात मिनिमम बॅलेन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून तब्बल १० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. खासगी बँकांनीही मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. मात्र, त्याबाबतची आकडेवारी मिळालेली नाही. बँकांकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवांसाठी शुल्क आकारण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिली आहे. मात्र, योग्य ते शुल्कच वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच मर्यादेपेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे काढल्यासही दंड वसूल करण्यात येतो. दरम्यान, सरकारी बँकांचे एटीएम बंद करण्याचे किंवा कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही अर्थ मंत्रालयाकडून सांगन्यात आलेल्या आहे.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

संपूर्ण जिल्ह्यातील पीक विम्यात टाळाटाळ केल्यास बँकांवर कारवाई

Next Post

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे, महाराष्ट्र, 2019 बालेवाडी, पुणे.

Next Post
खेलो इंडिया युथ गेम्स पुणे, महाराष्ट्र, 2019 बालेवाडी, पुणे.

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे, महाराष्ट्र, 2019 बालेवाडी, पुणे.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: