• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आषाढी वारीसाठी राज्यातल्या 10 मानाच्या पालख्या यंदाही लालपरी मधून प्रवास करणार , अनिल परब यांची माहिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २०:- आषाढी वारीला लाखो पावले विठूनामाचा गजर करत, डोईवर तुळस आणि खांद्यावर पालख्या घेऊन विठ्ठवरखुमाईच्या भेटीला जातात. यंदाचा आषाढी एकादशीचा उत्सव 20 जुलै 2021 रोजी साजरा होणार आहे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही वारी सोहळ्यावर कोरोनाच्या संकटाचे सावट आसल्याने. या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनुसार राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून पालख्या जाणार आहेत.मानाच्या 10 पालख्यांसाठी धावणार लालपरी पंढरपूरच्या वारीतल्या 10 मानाच्या पालख्यांसाठी राज्य परिवहन मंडळाची लालपरी यंदा धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला नेण्याचा मान लालपरीला मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वारीसोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.कोरोनाच्या काळातही जपली वारीची परंपरा
यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी सोहळा साजरा करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारकरी समुदायाकडून केली जात होती. मात्र पायी वारीऐवजी राज्यातल्या 10 मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 19 जुलै 2021 रोजी या 10 मानाच्या पालख्या 19 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होतील संबंधित संस्थांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्यासाठी विनामूल्य एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एसटी विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या जिल्ह्यातल्या संस्था, विश्वस्तांना भेटून मानाच्या पालख्यांसाठी बस उपलब्ध करून देत असल्याचा विश्वास द्यावा अशा सूचना परब यांनी केल्या.वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी बसचे होणार निर्जंतुकीकरण या 10 मानाच्या पालख्यांचा प्रवास त्यांच्या मूळ ठिकाणापासून पंढरपूरच्या वाखरीपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून होईल. यानंतर त्या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने या सर्व बसचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील असेही परब यांनी सांगितले आहे.

Previous Post

श्रीगोंदा तालुक्यातील युवक काँग्रेसच्यावतीने किराणा किटचे वाटप

Next Post

जादूटोणाचा भुलभुलैय्या संपणार तरी कधी कधी पैशांचा पाऊस… तर पुत्रप्राप्तीची भानामती

Next Post

जादूटोणाचा भुलभुलैय्या संपणार तरी कधी कधी पैशांचा पाऊस… तर पुत्रप्राप्तीची भानामती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist