• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

शिवसेनेच्या वतीने पुणे साखर संकुल समोर  आंदोलन’

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/01/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
शिवसेनेच्या वतीने पुणे साखर संकुल समोर  आंदोलन’
0
SHARES
17
VIEWS
पुणे दि १५ :- बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज दि, १५ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजल्यापासून  माजलगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी रसवंती आंदोलन सुरु केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना १५ दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज दि, १५ पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावचे शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे, रमेश सर, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदीसह शिवसैनिक शेकडो शेतकऱ्यांनी ‘रसवंती आंदोलन’ आजपासून सुरु केले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा तालुकाप्रमुख जाधव यांनी साखर आयुक्तांना दिला आहे.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील लोकांच्या बॅंक खात्यात येऊ लागलेत १० ते २५ हजार रुपये

Next Post

अहमदनगर मध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दुर्दैवी मृत्यू

Next Post
अहमदनगर मध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर मध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दुर्दैवी मृत्यू

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: