• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

‘ पीएम गरीब कल्याण अन्न योजने ‘ चा कालावधी वाढवला , मार्च 2022 पर्यंत मिळेल मोफत रेशन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/12/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली,दि.१२ :- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन वाटप मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी ही माहिती दिली.पीएमओने जारी केलेल्या निवेदनात पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, “या कोरोनाच्या काळात आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की, कोणीही गरीब उपाशी राहू नये. त्यामुळे सध्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशनची मोहीम मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली, त्यानुसार या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळेल.
अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 करोडहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो मोफत गहू/तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मोफत संपूर्ण हरभरा दिला जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत 80 कोटी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवठा केला जातो. लाभार्थ्यांना रेशन दुकानातून अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.
कोरोना संकट काळात योजनेची घोषणा
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर कोरोना संकट कायम राहिल्याने ती आणखी पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2020) वाढवण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा एकदा दोन महिन्यांसाठी (मे-जून 2021) लागू करण्यात आली आणि नंतर पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2021) वाढवण्यात आली. आता पुन्हा ही योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Previous Post

5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन

Next Post

डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडुन कर्जत पोलिसांचे कौतुक

Next Post

डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडुन कर्जत पोलिसांचे कौतुक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist