• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 13, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भीक मागून उपजिविका करणाऱ्या व्यक्तींना अन्नदान करून वाढदिवस साजरा करणार – राजेंद्र लाड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/06/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0

आष्टी  दि,१५ :- आष्टी शहरातील अंधत्वाने,अपंगत्वाने,गरीबीने त्रासलेले,वेडसरपणाने त्रासलेले व्यक्ती भीक मागून आपली नियमित भटकंती करून शिळे – पाके मागून खाणारे,रुपया दोन रुपये मागून जगणारे व्यक्ती यांना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी त्यांच्या आज दि.15 जून 2019 रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात जेथे भेटतील तेथे त्यांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करणार आहेत.या दिवशी राजेंद्र लाड हे कसलाही सत्कार,शाल,श्रीफळ,हार न स्विकारता गरीबांना व अपंग बांधवांना अन्नदान करणार आहेत.


राजेंद्र लाड यांना सन 2016 साली बीड जि.प.चा व महाराष्ट्र शासनाचा जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्कार एकाचवेळी मिळालेला असून आजपर्यंत त्यांनी अपंग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यांना शासनाच्या सोयी – सवलती मिळवून देण्याचे काम केलेले आहे.ते स्वतः अपंग असतांना देखील अपंग संघटनेच्या माध्यमातून अपंगांचा जनता दरबार आयोजित करून अधिकारी व पदाधिकारी यांना उपस्थित ठेवून अनेक प्रश्न निकाली काढलेले आहेत.अपंगत्वावर मात करून सदृढ शिक्षकाला लाजवेल असेच शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले आहे.शौचालय बांधा अन् पाचशे एक रुपये मिळवा हा एक अनोखा व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम राबवून अपंगांना आर्थिक मदत केलेली आहे.आष्टी शहरातील शासकीय कार्यालयांना संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमा भेट दिलेल्या आहेत.पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलमित्र म्हणून सहभागी गावांना भेटी देवून अपंग असतांनाही श्रमदान करून स्वतःच्या दुचाकीवर पाण्याविषयी घोषवाक्य लिहून प्रचार व प्रसार केलेला आहे.
सर्वधर्माची जपवणूक व्हावी या उद्देशाने रमजान या पवित्र महिन्यात दोन दिवसाचे रोजाचे उपवास करून अपंगांना चांगले दिवस यावेत यासाठी दुवा मागितलेली आहे.तसेच अपंग मतदारांच्या जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाचे बीड जिल्हास्तरावरील राजदूत म्हणून काम करून स्वावलंबी मतदान केंद्र स्थापन करून एक आगळा – वेगळा उपक्रम राबविलेला आहे.अशा या शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या आदर्श शिक्षक राजेंद्र लाड

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमकशिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Next Post

सायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In