• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी- केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/07/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.०८ :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जलसंवर्धनाची जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे यांनी आज येथे दिले.जलशक्ती अभियानाबाबत मार्गदर्शनासाठी केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांच्या पथकाने आज जिल्हा प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली, त्यावेळी श्रीमती ताईशेटे बोलत होत्या. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सहसचिव ताईशेटे म्हणाल्या, जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली असून पुरंदर व शिरूर या तालुक्यांतील भूजलाची स्थिती लक्षात घेता तिथे ही मोहिम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.भूजलाची पातळी खालावलेल्या भागात लक्ष केंद्रित करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक जलस्त्रोतांचे नुतनीकरण, पुनर्वापर व वनीकरण,तसेच यासाठी अधिक लोकसहभाग मिळवण्यात येणार आहे. मोहिमेत केंद्र शासनाची विविध मंत्रालये, राज्य शासन व विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सहभाग आहे.  स्वयंसेवी संस्थांचेही मोहिमेला सहकार्य घेतले जाणार आहे.दिर्घकालीन विचार करून आराखडा तयार करा असे सांगून सहसचिव ताईशेटे यांनी गावातील पाणीस्त्रोत, पीकपदधती, ठिबक सिंचनाची स्थिती, तालुकानिहाय झालेली कामे, व्हावीत अशी कामे व गरजेची कामे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली असून उद्या प्रत्यक्ष पुरंदर व शिरूर तालुक्यातील काही गावांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन मिळून हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंकटावर मात करणे हा जलशक्ती अभियानाचा मुख्य हेतू आहे,जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. जलसंवर्धन आराखडा तयार करुन त्यानुसार या भागात आवश्यक कामे केली जाणार आहेत.

Previous Post

शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist