• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मुस्लिम महिलांनी बांधल्या स्नेहबंधनाच्या राख्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/08/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मुस्लिम महिलांनी बांधल्या स्नेहबंधनाच्या राख्या
0
SHARES
28
VIEWS

घाटकोपर दि १४ : – जम्मू काश्मीर मधील 370 व तीन तलाक बंदच्या निर्णयाचे भारतातील सर्व मुस्लिम महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे आता आम्ही खरे स्वातंत्र्य जीवन जगू शकू अशी प्रतिक्रिया मुस्लिम महिला करत आहेत . देशहिताच्या निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज तमाम मुस्लिम महिला व युवतींनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून स्नेहबंध जपले . भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या संकल्पनेतून घाटकोपर स्थानक परिसर येथे कलम ३७० आणि तीन तलाक बंदीतून महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रश्न पोटतिडकीने हाताळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व प्रेम जपण्यासाठी रक्षाबंधन एक अतूट स्नेहबंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रवक्ते अवधूत वाघ , स्थानिक नगरसेविका बिंदू त्रिवेदी , माजी नगरसेविका प्रतीक्षा घुगे , राजू घुगे , संजय सिंह व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी जुलैका सय्यद यांनी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले व तीन तलाक आणि काश्मीर 370 कलम रद्द केल्याने आज खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झाल्याची भावना व्यक्त करत मुस्लिम महिला देखील आज खरे स्वतंत्र जीवन जगणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली . राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले की जे 70 वर्षात कुणाला जमले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले . आज आपला देश खरे स्वतंत्र जीवन जगत आहे आणि आज मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण खरे मुक्त झालो , स्वतंत्र झाल्याची भावना दिसून येते आहे याचसाठी मोदी आणि फडणवीस यांच्याशी स्नेहबंध जपण्यासाठी महिलांनी त्यांना राखी बांधल्याचे अवधूत वाघ यांनी सांगितले .

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तिल सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांना राष्ट्रपतीपदक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दिले २५ प्रमुख मागण्यांचे निवेदन

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दिले २५ प्रमुख मागण्यांचे निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दिले २५ प्रमुख मागण्यांचे निवेदन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: