• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दिवे घाटात वारकरी दिंडीमध्ये अपघातात,जखमी वारकऱ्यांची चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/11/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १९ : – कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या वतीने अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नामदेव महाराजांचे १७ वंशज यांचा समावेश आहे. मृत झालेल्या दोघांच्या वारसांना चंद्रकांत पाटील यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली.अतुल आळशी (वय-२४) आणि सोपान तुलसीदास नामदास (वय-३६) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.सोपान नामदास आणि अतुल आळशी यांच्या वारसांना भाजपच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. तर जखमी वाकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला असून, या सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांवर आळंदी पंढरपूर पालखीमार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास जेसीबी घुसला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत तर दोन वारकऱ्यांची प्रकृती चिंताजन असल्याचे समजतेय.जखमी वारकरी विष्णू सोपान हळवाल (वय-35), शुभम नंदकिशोर अवारे (वय-23), दिपक अशोक लासुरे (वय-91), गजानन संतोष मानकर (वय-20), वैभव लक्ष्मण बराटे (वय-30), अक्षय अमृत मोकामपल्ले (वय-19), किर्तामान प्रकाश गिरजे (वय -23), आकाश माणिकराव भाटे (वय-30), ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम (वय-40), गरोबा जागडे (वय-35), विनोद लहासे (वय-30), नामदेव पूंजा सागर (वय-34), महासाळकर (वय-258), गजानन मानकर (वय-20), सोपान निमनाथ मासाळकर (वय-25)

Previous Post

दिवे घाटात वारकरी दिंडीमध्ये जे.सी,बी, घुसून अपघात,

Next Post

दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस

Next Post

दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist