• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, May 10, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बनावट गुणपत्रिकांच्या आधारे चार परप्रांतीय विद्यार्थ्यांनी घेतला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमबीएला प्रवेश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि १६ : -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट गुणपत्रिकांच्या आधारे ४ परप्रांतीय विद्यार्थ्यांनी एमबीएला प्रवेश घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चौघांवर चतुश्रृंग़ी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौघातील तिघे झारखंड येथील आहेत. तर, एक विद्यार्थी बिहार येथील आहे.अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेटपूर, झारखंड), भोमिरा (मुफसिल बिहार, जि. गया), दिव्या सिंग, शैलेश कुमार सिंग (दोघेही, रा. झारखंड) अशी या चौघांची नावे आहेत. डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे.याबाबत डॉ. जैन या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात.
अेटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन्स) या परीक्षेद्वारे एमबीएसाठी प्रवेश दिला जातो. २०१८-१९  शैक्षणिक वर्षासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट या संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर करून एमबीएसाठी प्रवेश घेतला.
त्यानंतर विद्यापीठाकडून या गुणपत्रिकांची खातरजमा करण्यासाठी त्या अेटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा त्यांच्याकडून या गुणपत्रिका आम्ही दिलेल्या नसून त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पहिले वर्ष संपत असताना विद्यापीठाच्या वतीने या चार विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे करीत आहेत.

Previous Post

शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

एल जी बी टी विषयावर आधारित ” काय बाय ” मराठी चित्रपट १७ जानेवारी २०२० पासून प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

एल जी बी टी विषयावर आधारित " काय बाय " मराठी चित्रपट १७ जानेवारी २०२० पासून प्रेक्षकांच्या भेटीला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In