• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. १८ : -नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 13 व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल
ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शुटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलीस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय या गोष्टी होतच असतात. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्वासावर नियंत्रण राखणारा मेंदूच्या योगाचा आणि मन:शांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे.
जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तोमर दादी या देशाच्या प्रेरणा आहेत. देशातील प्रत्येक पोलिसांचा नेम अचूक असणे आवश्यक आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. पोलिस व संरक्षण दलामुळेच सर्वसामान्य लोक निश्चिंत असतात. अचूकता आणि शिस्त हे पोलीस दलाचे वैशिष्ट्य आहे. विजेत्यांचे अभिनंदन मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस दलाच्या लेझीम आणि बॅगपायपर पथकाने सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यातील पोलीस पथकांनी संचालन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलामी दिली. सीआरपीएफ पथकाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केले तर आभार संदीप बिष्णोई यांनी मानले.

Previous Post

पुणे चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाललय काय ?

Next Post

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ २४ जानेवारीलाहोणारजगभरात प्रदर्शित.

Next Post

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ २४ जानेवारीलाहोणारजगभरात प्रदर्शित.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist