• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘ ‘ बंजारा नेत्याच नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/02/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि २८ :- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राठोड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रीमंडळात बंजारा समाजाचं असलेलं प्रतिनिधीत्व कमी झालं आहे. हे भरून काढण्यासाठी मंत्रीपदासाठी आता विदर्भातील आणखी एका मंत्र्याचं नाव चर्चेत आलं आहे.
बंजारा समाजाचं नेतृत्व असलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून केला जात आहे
त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं समजतं.
पुसदचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी इंद्रनील मुंबईत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी पूजा चव्हाण प्रकरणाच्या मदतीने समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून बंजारा समाजाची आणि माझी प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावी ही आपली इच्छा असल्याची संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

Previous Post

नागरीकांनो,तुम्हाला पोलिसांनची विनंती ‘आहे तुमच्या अपेक्षा भंग झाले असेल तरीही आत्महत्या करू नका’ _पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे भावनिक आवाहन_

Next Post

पूजा चव्हाणला न्याय मिळेल, तेव्हाच सत्याचा विजय होईल ! चंद्रकांत (दादा) पाटील प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र

Next Post

पूजा चव्हाणला न्याय मिळेल, तेव्हाच सत्याचा विजय होईल ! चंद्रकांत (दादा) पाटील प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist