• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे आवश्यक भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/04/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि. ०७ :- . नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कलंब मार्केट मध्ये आवश्यक फळे भाजीपाला ची आवक झाली आहे तसेच राज्यातील सहा महसूल विभागात किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची व औषधांची आवक व्यवस्थित सुरू आहे कुठे ही अन्न धान्य वस्तूंचा , फळभाजीपाला आणि औषधांचा तुटवडा नाही असे शासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आज नवी मुंबई वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 183 गाड्या भाजीपाला, 96- वाहने कांदे, बटाटे आणि 318- वाहने फळे दाखल झाली. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरातून 324 गाड्यातून भाजीपाला व फळांचा पुरवठा करण्यात आला.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 612 टेम्पू आणि छोट्या वाहनातून थेट शहराच्या विविध केंद्रावर फळे आणि भाजीपाला विक्री करण्यात आला.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि उपनगरातील बाजार समिती आवारात भाजीपाला विक्रीचे काम सुरळितपणे सुरु आहे. या कामकाजात सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे नॉर्मस पाळले जात आहेत.
गुलटेकडी आणि मोशी, मांजरी, खडकी येथील उपबाजार समितीमध्ये एकूण 467 वाहनामधून कांदे, बटाटे आणि भाजीपाला आवाक झाली. ही आवक सुमारे 10 हजार क्विंट्टल इतकी आहे.
नागपूर – कलंब येथील मुख्य मार्केट यार्डात 185 वाहनातून भाजीपाला, कांदे, बटाटे, लसून तसेच फळे यांची आवक झाली.
राज्यातील प्रमुख शहरात भाजीपाला व फळे यांची आवक सुरळितपणे सुरु आहे. असे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी किराणा दुकान असोसिएशन व मेडिकल असोसिएशन यांच्या संपर्कात असून किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत राहवा या साठी सतत प्रयत्नशील आहेत.सध्या सर्वत्र किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू चा पुरवठा शंभर टक्के आहे.

Previous Post

औंध, बाणेर, पाषाण, परिसरात चतुश्रींगी पोलीसांन कडून गोर गरीब रहिवाशांना अन्नधान्याचे वाटप

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist