• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मढेवडगांव येथे शेतकऱ्यांची सक्तीची विजबील वसुली थांबवावी रयत क्रांतीचे रास्ता रोको आंदोलन…

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि १३ :- दुष्काळ, नापिकीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच गेल्यावर्षी पाऊस झाला तरी कोरोनामुळे शेतीतून उत्पादित झालेल्या मालाला भाव मिळाला नाही. महावितरणच्या वतीने मात्र शेतकऱ्यांच्या नावे अवाच्या सव्वा थकीत वीज देयके दाखविण्यात आली असून, ती वसूल करण्याचे काम चालू आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करण्याचे धोरण महावितरणने हाती घेतले आहे. महावितरणने सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, जळालेले रोहित्र २४ तासांत बदलून देण्याची व्यवस्था महावितरणने करावी.अशीही मागणी यावेळी वसंतराव उंडे यांनी आंदोलनावेळी केली.
जागतिक महामारी कोरोना संकट काळात संपुर्ण देशाला शेतकऱ्यांनी अन्नधान्य पुरवले, बाजारभाव गडगडले पण जगाच्या या पोशिंदयाने नफातोटयाचा विचार न करता आपला शेतीमाल सगळया जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान केले दुष्काळ, कर्जबाजारी पणाने शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यातूनच आता शेतकऱ्याचे शेती व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरण करीत आहे.या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना कधीही तयार आहे. चालु वर्षी लॉकडाउन मुळे शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. बाजारभावाअभावी शेतीमाल शेतक-यांना फेंकुन द्यावा लागला. व अतिवृष्टीमुळे शेतक-्यांचे आतोनात नुकसान झाले. सहा महिने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कृषि पंप बंद होते. कोणत्याही शेतकऱ्याने तब्बल सहा महिने कृषि पंपासाठी विज वापरलेली नाही परंतु त्या सहा महिन्यातील शासनाचे अनुदान मात्र विज वितरण कंपनीला मिळालेच असणार त्यामुळे एका बाजुला कृषिपंपाचे अनुदान शासनाकडून लाटणे व दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांनी वीज वापरली नसताना वीज बील भरा म्हणुन उन्हाळ्याच्या तोंडावर कृषिपपाचे वीज कनेक्शन तोडणे हे पुर्णतः बेकायदा व कोणत्याही तत्वाला धरुन नाही.
संविधानाने शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार दिला आहे. व कोणताही माणुस स्वतःचा रोजगार टिकला तरच जगु शकतो. शेतकऱ्यांची शेती कृषिपंपाच्या आधाराने वीज वापरुनच केले जाते. जर कृषिपपाचे वीज कनेक्शन तोडले तर शेतमालाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांंचा रोजगार बुडणार आहे. म्हणजे संविधाने दिलेला अधिकार वीज कंपनी काढुन घेवु शकत नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडु नये सक्तीची वसुली सुध्दा करु नये अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली.कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, ही सक्तीची वीज वसुली थांबविण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी उपकार्यकरी अभियंता गांजुरे साहेब,मंडळाधिकारी टेमक मॅडम, तलाठी जगताप मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या वेळी मढेवडगांव परिसरातील शेकडो शेतकरी या आंदोलनासाठी सहभागी होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे शहर वानवडी पोलीसांनी सराईत गुन्हेगार गिरीष ऊर्फ सनी हिवाळे व त्याचे साथीदारांवर मोक्कयाची कारवाई

Next Post

मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

Next Post

मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist