• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नागवडे कारखाना निवडणूकित परिवर्तन होण्याची चिन्हे!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/11/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा,दि.०७ :- श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल २०२० रोजी संपली होती. या कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यातून विरोधक व सत्ताधाऱ्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या कारखान्यावर राजेंद्र(दादा)नागवडे यांची सत्ता आहे.स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या राजकीय तालमीत कार्य केलेल्या केशव भाऊ मगर यांना कितपत फायदा होईल हा येणारा काळच सभासद सांगतील.कारखाना निवडणुकीत शह देण्यासाठी केशव भाऊ मगर हे दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. या विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे या कारखान्याची निवडणूक गाजण्याची शक्‍यता आहे.यामुळे नागवडे कारखान्याच्या इतिहासात प्रथमच ‘कांटे की टक्कर’ होताना दिसत आहे.आता सत्तेसाठी घमासान सुरू आहे.केशव भाऊ मगर यांना तोडीस तोड समोरचा उमेदवार मिळाल्यास निवडणूकिस राजकीय रंग येईल.केशव भाऊ मगर यांनी कोरोनाच्या काळात ही निवडणूक जवळपास दोन वर्षे पुढे ढकलल्यामुळे सर्वसामान्य सभासद,कामगार व हितचिंतक यांच्या गाठी भेटी घेऊन कारखान्यात येणाऱ्या सभासदांस ऊस तोडीत असलेली वशिलेबाजी,गेल्यावर्षी टनाला २१७ रुपये एफ.आर.पी दर कमी दिल्यामुळे सभासदांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्याचा फटकाही राजेंद्र नागवडेंना या होणाऱ्या निवडणुकीत बसणार असल्याची सभासदांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.उसाच्या नोंदीत योग्य नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच कामगारांना वेळेवर पगार न देणे,तालुक्यातील नागवडे कारखान्याची पायाभरणी झाल्यापासूनचे १७ सभासद कामगार गेल्या ३० वर्षापासून पगाराचा फरक मिळण्यासाठी न्यायालयीन लढा जिंकून सुद्धा कारखाना व्यवस्थापणाने एक दमडी सुद्धा दिली गेली नाही,१७ कामगारांपैकी ४ कामगार दिवंगत झाले तरीही त्याच्या हयातीत न्याय मिळाला नाही.रिटायर्ड कामगारांना भविष्य निर्वाह निधीसाठी मदत न करणे,मयत सभासदांचे वारस सभासद करून घेण्यास विलंब करणे,एका विध्यमान संचालकाच्या घरातील वारस सभासद नोंद एका महिन्यात होते पण सर्वसामान्य सभासदास वेठीस धरून कागदपत्राचे कारण पुढे करून वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जाते.अशा व्यथा सभासद व कामगारांनी मांडल्या.सत्ताधाऱ्याविरोधात एकंदरीत सभासदांचा रोष पाहता निवडणुकीत परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत?असे सभासद वर्गातून बोलले जात आहे.

Previous Post

गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका चंद्रकांतदादादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार-चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Next Post

लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार-चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist