• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर फुटला ; अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा -धनंजय मुंडे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/06/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर फुटला ; अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा -धनंजय मुंडे
0
SHARES
30
VIEWS

मुंबई :- दि. १८ :- जून – अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच बाहेर पडला असून हा दोन्ही सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान आहे.त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.
लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्प फोडण्यात आला आहे असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.
अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्विट केल्या जात होत्या. या गोष्टी जाहिरातीसहीत ट्विटवर प्रसिद्ध केल्या जात होत्या. याचा अर्थ या अगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता अशी माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात पुराव्यानिशी सादर केली. यावेळी अर्थसंकल्प सादर करतानाच तो सोशल मिडियावर कसा येवू शकतो असा सवाल त्यांनी केला.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

सरपंचांच्या मानधनामध्ये होणार लक्षणीय वाढसरपंचांच्या मानधनवाढीसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद

Next Post

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,

Next Post
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: