• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Sunday, March 26, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/06/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,
0
SHARES
14
VIEWS

मुंबई दि, १९ :- अंतर्गत गुण रद्द केल्याने एसएससी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर्ट्स, काॅमर्स आणि सायन्स अशा तिन्ही शाखांच्या जागेत वाढ होणार आहे. ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या जागावाढीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेच्या सभागृहात निवेदन केलं. त्यानुसार मुंबई, पुणे, नागपूर येथील ज्युनियर काॅलेजांसाठी त्यांनीवाढीव टक्केवारी जाहीर केली. मुंबईतील ज्युनिअर काॅलेजांमध्ये विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागावाढ होणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि नागपूर येथील ज्युनिअर काॅलेजांमध्ये तिन्ही शाखांसाठी १० टक्के जागावाढ होईल. या जागावाढीमुळे राज्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश घेता येणं सोपं झालं आहे.एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुलं नापास झाली आहेत. याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत,

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर फुटला ; अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा -धनंजय मुंडे

Next Post

आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा होणार

Next Post
आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा होणार

आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा होणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: