• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

महा वितरण कंपनीने विद्युत सहायक भरतीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी ना. पंकजाताई मुंडे यांचे उर्जामंत्र्यांना पत्र

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/07/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ना.पंकजाताई मुंडे यांच्या नियोजनामुळे ग्रामविकास विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; तीन योजनांनी पटकावला ‘डिजीटल इंडिया अवॉर्ड’
0
SHARES
10
VIEWS

मुंबई दि१६ : – महावितरण कंपनीने नुकत्याच काढलेल्या विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक पदाच्या भरतीच्या जाहिरातीत शिकाऊ उमेदवार व भजड संवर्गातील उमेदवारांना कमी जागा असल्याचा उल्लेख आल्याने या उमेदवारांमध्ये निर्माण झालेली अन्यायाची भावना लक्षात घेऊन सदर जाहिरात बिंदुनामावली तपासून आरक्षणाच्या नियमानुसार आरक्षित पदांची परत गणना करून सुधारित प्रकारे द्यावी असे पत्र राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
महावितरण कंपनीकडून विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक या पद भरतीकरीता  ४/२०१९ व ५/२०१९ ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना पद भरतीत २५ टक्के आरक्षण लागु करण्याचा निर्णय उर्जा विभागाने घेतलेला असूनही या बाबीचा विचार या भरतीत केलेला नसल्याने शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी फक्त  १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, त्यात ठरल्याप्रमाणे वाढ करावी. तसेच  ४/२०१९ या जाहीरातीनुसार केली जाणारी पदभरती ही राज्य शासनाच्या इतर पदभरतीप्रमाणे लेखी अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन त्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केल्यास दहावी उत्तीर्ण व आय.टी.आय धारक उमेदवार या दोघांनाही या भरतीकरीता अर्ज करणे शक्य झाल्याने कोणावरही अन्याय होणार नाही. ५/२०१९ या जाहिरातीत दर्शविल्यानुसार भ.ज. (ड)प्रवर्गातील उमेदवारांच्या आरक्षित पदांची संख्या कमी दाखविल्यामुळे या संवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना आहे.  भरती केल्या जाणा-या एकूण पांच हजार पदांच्या २ टक्के  आरक्षण हे भ.ज. (ड) प्रवर्गाकरीता असताना देखील फक्त ४४ पदे या संवर्गाकरीता आरक्षित दाखवलेली आहेत. बिंदुनामावली तपासून आरक्षणाच्या नियमानुसार आरक्षित पदांची परत गणना करावी व सुधारित जाहिरात देऊन या संवर्गास न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

बीड चे नवीन पोलीस अधीक्षक म्हणुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती”

Next Post

महावितरणचा चोपडा गावातअजुन एक शंकास्पद कारभार ?

Next Post
महावितरणचा चोपडा गावातअजुन एक शंकास्पद कारभार ?

महावितरणचा चोपडा गावातअजुन एक शंकास्पद कारभार ?

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: