• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा २२०० गाड्या सोडण्यात येणार आरक्षण २७ जुलैपासून

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/07/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा २२०० गाड्या सोडण्यात येणार आरक्षण २७ जुलैपासून
0
SHARES
20
VIEWS

मुंबई दि,१९ : – गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा २२०० गाड्या सोडण्यात येणार
या जादा गाड्यांच्या आरक्षणासाठी २७ जुलैपासून सुरुवात होणारआहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने या जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० गाड्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशउत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाकर रावते यांनी केले आहे. येत्या २७ जुलैपासून (एक महिना आधी) संगणकीय आरक्षण उपलब्ध असणार आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासाचे आरक्षणही एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे. २० जुलैपासून ग्रुप आरक्षणाला सुरुवात होणार आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरातील १४ ठिकाणाहून जादा गाड्या सुटणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यातआली.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

पुणे परिसरात पुणे पोलिसांनी मटका अड्ड्यावर टाकला छापा

Next Post

निरा नरसिंहपुर विकास कामाला गती तर अंतर्गत रस्त्यांच्या कामाला वेग नीरा नरसिंगपूर मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post
निरा नरसिंहपुर विकास कामाला गती तर अंतर्गत रस्त्यांच्या कामाला वेग नीरा नरसिंगपूर मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

निरा नरसिंहपुर विकास कामाला गती तर अंतर्गत रस्त्यांच्या कामाला वेग नीरा नरसिंगपूर मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: