• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

दोन चार आमदार गेल्याने राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे. ‘त्या’ व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज – धनंजय मुंडे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/07/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
दोन चार आमदार गेल्याने राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे. ‘त्या’ व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज – धनंजय मुंडे
0
SHARES
93
VIEWS

मुंबई :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाय्रा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे. त्या भाजपाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची गरज लागते. याचा अर्थ भाजपा सत्तेत असूनही पक्ष एवढा मजबूत नाही की ते स्वतःच्या ताकदीवर राज्यात सत्ता स्थापन करू शकतील अशी टीका मुंडे यांनी केली आहे.तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना करत होते, ते आज भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी युक्त करत आहेत. दोन चार आमदार गेल्याने राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे.राज्यातील पुरोगामी जनता भाजपाची स्वप्न धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. पक्षाने आत्मपरिक्षण करावं असं काहीच नाही. पिचड आमचे ज्येष्ठ नेते होते, पवारांनी त्यांना अनेक वर्ष राज्याची सेवा करण्याची संधी दिली. ज्याच्या रक्तात पुरोगामी विचार भिनलेला त्या पिचडांनी आज भाजपात प्रवेश करावा अशा व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 684.77 मि.मी. पावसाची नोंद गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.22 मि.मी. पाऊस

Next Post

महाराष्ट्र पोलिसांची पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
महाराष्ट्र पोलिसांची पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पोलिसांची पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: