• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

सरकार विरोधी बोलणा-यांचा आवाज दाबला जात आहे – धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/08/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
सरकार विरोधी बोलणा-यांचा आवाज दाबला जात आहे – धनंजय मुंडे
0
SHARES
41
VIEWS

.मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचे ‘भा’ पण शिल्लक उरला नसता आशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कृतीचा धिक्कार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा आज पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झाला. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे, आ. सतीश चव्हाण, माजी आमदार संजय वाघचौरे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा ही भूमी संतांची आहे, महापुरुषांची भूमी आहे. आमच्या महापुरुषांचा अपमान इथे सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी २०१४ साली शिवछत्रपतींचा आशिर्वाद चला देवू मोदींना साथ अशी घोषणा दिली होती. मात्र आज पाच वर्षांनंतर जेव्हा मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा साधा उल्लेखही नाही. ना त्यांच्या स्मारकाची वीट रचली गेली. हा आमच्या महाराजांचा अपमान आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फोडण्याचे काम भाजप शिवसेना करत आहे. इतके नीच राजकारण कधी महाराष्ट्रात घडले नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप असताना बबनराव पाचपुते, विजय गावित यांना भाजपात घेतले. भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना हे कसं पचते ? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्या असे आव्हान दिले.
आपले मुख्यमंत्री प्रचंड खोटारडेपणा करत आहेत. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडने जोडणार असे आश्वासन दिले होते. पण आजूनही ते काम काही झाले नाही. आणि त्यामुळेच भीषण दुष्काळास सामोरे जाण्याची पाळी लोकांवर आली. आघाडी सरकार असताना दादा मराठवाड्यासाठी धावून यायचे याची आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

दिव्यांगांना त्रास देणाऱ्या किंवा अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांवर यापुढे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा – राजेंद्र लाड

Next Post

पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post
पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ - पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: