• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचंड विजयाचा रावसाहेब दानवे यांना विश्वास,बाणेर परिसरातील प्रचार सभेला प्रचंड गर्दी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,१३ : -नकारात्मक राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक घडून गेले असताना भारतीय जनता पार्टीने गल्ली ते दिल्ली सर्वच स्तरांवर विकासाचा अजेंडा यशस्वीपणे राबवला आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारभारावर जनतेने भरघोस मतांची मोहोर उमटवली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे यामध्ये शंकाच नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वास व्यक्त केला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाणेर बालेवाडी औंध पाषाण परिसरातील नागरिक यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक पदाधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते.
भाजपाचा विकासाभिमुख धोरणांमुळेच सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाले आहे असे सांगून दानवे म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक केवळ नकारात्मक मानसिकतेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे विकास प्रकल्पांवर फोडण्याचा अजेंडा नाही. ते फक्त मोदी शहा आणि फडणवीस यांच्यावर टीका करीत कांगावखोर भाषणे करीत आहेत. त्यामुळेच जनतादेखील विकासाभिमुख भाजपा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. वाढत्या संख्येने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर आमचा भर असेल असे चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous Post

शिरुरचे मतदार देतील प्रतिनिधित्वाची संधी अपक्ष उमेदवार सुधीर पुंगलिया यांचा विश्वास

Next Post

मुक्ताताई टिळक यांचे प्रतिपादन पदयात्राना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुक्ताताई टिळक यांचे प्रतिपादन पदयात्राना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist