• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नीरा-भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/01/2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नीरा नरसिंहपूर  दि.१४ :- शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन 2020 ते 2025 साठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 20 जागांसाठी 20 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कारखान्याचे संस्थापक, भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत. स्थापनेपासून कारखान्याची 20 वर्षे निवडणूक बिनविरोध होत आहे.कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी परिश्रम घेतले.इंदापूर तहसील कार्यालयात सोमवारी (दि.13 जानेवारी) उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये अपक्ष उमेदवाचा एक अर्ज बाद झाला. त्यामुळे 20 जागांसाठी 20 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने कारखाना निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र दि.28 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत असल्याने बिनविरोध निवडणुकीची घोषणा करणेची केवळ औपचारीकता शिल्लक राहिलेली आहे.
नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत 20 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्या राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील 46 गावांमधील सभासदांनी व व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करणेकरिता सहकार्याची भूमिका घेतली.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे:- हर्षवर्धन शहाजीराव पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उदयसिंह विलासराव पाटील, प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, हरिदास मारुती घोगरे, दादासो उत्‍तम घोगरे, मच्छिंद्र संताराम वीर, दत्तात्रय रामचंद्र शिर्के, लालासो देविदास पवार,कृष्णाजी दशरथ यादव, बबनराव आनंता देवकर,भागवत भानुदास गोरे,दत्तू यशवंत सवासे,चंद्रकांत रामचंद्र भोसले,संगिता दत्तात्रय पोळ,जबीन कमाल जामदार, कांतीलाल शिवाजी झगडे,विलास रामचंद्र वाघमोडे. बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार

Previous Post

चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

Next Post

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार - एस. एम. देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist