ठळक बातम्या

हेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईलापुणे शहरात व ईतर भागात स्थगिती

पुणे, दि. १८:- पुणे शहरात दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती  करण्यात आली होती .व ...

दुष्काळाच्या प्रश्नावर विधानपरिषदेत धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई दि १८ :- (प्रतिनिधी)  राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत...

पालखी सोहळयात नियोजनानुसार कार्यवाही करावी-प्रांताधिकारी हेमंत निकम

बारामती दि.१७ :- संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळयामध्ये यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार कार्यवाही करुन हा सोहळा...

सायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ :- ' व्यवहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानाला...

राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि.१३ : -राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली...

बारावीच्या आणि दहावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून 9 विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येईल.

मुंबई,१३ :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र...

मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, पूल आणि रेल्वे पुल बांधकामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. १३ :- मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक आणि रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घ असावे यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने...

मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

मुंबई दि,१२ :- मुंबई महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे आळंदी ते देहू-पंढरपूर राष्ट्रीय दिंडी सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि.११ :- स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अतिशय चांगला असून या उपक्रमामुळे वारीची पवित्रता...

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे एकमेकांना जोडणार- बबनराव लोणीकर

. मुंबई ११ :- मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे....

Page 250 of 268 1 249 250 251 268

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist