• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

धो धो पाऊस पडून माझा शेतकरी राजा सुखी समाधानी होऊ दे विठ्ल -रूक्मिनी यांच्या चरणी प्रार्थना आमदार दत्तात्रय मामा ,भरणे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/07/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
धो धो पाऊस पडून माझा शेतकरी राजा सुखी समाधानी होऊ दे विठ्ल -रूक्मिनी यांच्या चरणी प्रार्थना आमदार  दत्तात्रय मामा ,भरणे
0
SHARES
67
VIEWS

इंदापूर दि १३ :- धो धो पाऊस पडून माझा शेतकरी राजा सुखी समाधानी होऊ दे ….आमदार श्री दत्तात्रय (मामा )भरणे यांची इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी मंदिरात विठ्ल -रूक्मिनी यांच्या चरणी प्रार्थना…… संपुर्ण महाराष्ट्रात करोडो वारकरी भाविक बांधवांचे व सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरचे विठुराया यांच्या चरणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक दाखल झाले. इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपुर असलेल्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल -रूक्मिनी मंदीरात आज इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय( मामा )भरणे यांनी भक्तिमय वातावरणात अनंती अनंत रूप धारण केलेल्या विठुरायाच्या चरणी लीन होऊन धो धो पाऊस पडून जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बांधव सुखी समाधानी होऊन या राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली. यावेळी मंदीर समितीच्या वतीने आमदार श्री भरणे मामा यांचा समितीचे अध्यक्ष श्री हरीदास माने, सचिव श्री मोहन काळे यांनी श्रीफळ, हार, फेटा देऊन सत्कार केला. यावेळी आमदार श्री भरणे मामा यांनी मंदीर परीसराची पाहणी करून विश्वशांतीचा प्रचार करत असलेल्या प्रजापिता ब्रहमकुमारी संस्थेच्या अनुयायांशी चर्चा केली. यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अंकुश काळे, कळसचे सरपंच श्री गणेश सांगळे यांच्यासह विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

नीरा नरसिंगपूर. प्रतिनिधी. बाळासाहेब सुतार

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

इंदापूर तालुक्यातील शेतीला तातडीने पाणी द्यावे- काॅग्रेस पक्षाची मागणी

Next Post

वन विभागाच्या सहकार्याने अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात वृक्षारोपण 

Next Post
वन विभागाच्या सहकार्याने अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात वृक्षारोपण 

वन विभागाच्या सहकार्याने अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात वृक्षारोपण 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: