• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पीकवीम्याचे झाले काय ? बामनीफाटा परीसरातील शेतकर्यांचा वीमा कंपनीला सवाल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/12/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

हदगाव दि ३० : -हदगाव तालुक्यातील बामनीफाटा परीसरातील शीबदरा,पीपंरखेड,करमोडी, चीचंगव्हान ,पळसा,कवाना सह अनेक गावातील शेतकर्याचे परतीच्या पावसामुळे शेतातील खरीब पिकाचे अतोनात नुकसान झाले . परंतु हदगाव तालूक्यात पीकविमा उतरविलेल्या तालुक्यातील ७५ हजार ३५ शेतकऱ्यांना अद्यापही प्रधानमंत्री पीकविमा मंजूर झाला नाही . खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पीकविमा मंजूर होईल , अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात असून या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागत आहे . _ _ _ हदगाव तालुक्यातील खारिपाच्या पेरण्या पूर्ण केल्यानंतर सोयाबीन , ज्वारी व कापूस या पिकांचा पीकविमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांनी व्याजाने , उसवारिने पैसे काढून ऑनलाईनपीकविमा भरणाऱ्या दुकानासमोर रात्री बे रात्री तासनतास रांगेत उभे राहून आपल्या पिकांचा पीकविमा उतरविला . तालुक्यात खरिपाची पिके काढण्यास आली असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार माजविला . त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली . नगदी पीक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले , पाणावलेले डोळे घेऊन दिवाळी सारखा मोठा सण शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवीत आपल्या लेकीबांळी बरोबर साजरा केला . तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबून आपली जीवन यात्रा नुकसान झाल्याचे मान्य करून संपउन टाकली त्यांना आर्थिक मदत जाहीर करून ती तत्काळ देण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे मात्र पीकविमा कंपनी कुंभकर्ण झोपेतून जगीचच झाली नसल्याचे पहावयास मिळत आहेत . तालुक्यात मोठ्या प्रमाणत खरीप पिकाचे नुकसान झाले असताना पीकविमा कंपनीने अद्यापही याची दखल घेतली नाही . आपल्या पिकाला. नैसर्गिक आपत्तीतून नुकसान झाल्याने मदत मिळावी , या उद्देशाने पीकविमा काढून देखील काहीच फायदा होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत . शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन पीक विमा कंपनीला याबाबत जाब विचारून शेतकऱ्याना पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा , अशी मागणी तालुक्यातील बामनीफाटा परीसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे .आता तरी पीकविमा चा शेतकर्याला लाभ मिळेल का असा सवाल शेतकरी करत आहेत

नांदेड जील्हा प्रतीनीधी संदीप तूपकरी

Previous Post

अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणी टेंभुर्णीच्या दोन तरुणांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Next Post

संघटना जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात, – प्रहार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे

Next Post

संघटना जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात, - प्रहार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist